‘काही दिवसांपूर्वी हेच लोक शिव्या देत होते’, शतक झळकावल्यानंतर केएल राहुलचे मोठे वक्तव्य
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाचा संघ 245 धावांवर ऑलआऊट झाला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट गमावून 256 धावा केल्या आहेत. दक्षिण…
Read More...
Read More...