एकदिवसीय विश्वचषकापूर्वी टीम इंडिया अडचणीत, तिरंगी मालिका जिंकल्यानंतर कर्णधाराने केला मोठा खुलासा
कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका महिला संघादरम्यान त्रिकोणी एकदिवसीय मालिकेचा शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ९७ धावांनी पराभव करून ट्रॉफी जिंकली. सामन्यानंतर टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत…
Read More...
Read More...