Browsing Category

महाराष्ट्र

रत्नागिरी-दापोलीतील भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे रोडवर रविवारी (25 जून) सायंकाळी भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात वडील-लेकीसह आठ जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. या अपघातामुळे दापोली आणि हर्णे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. अपघातानंतर…
Read More...

Ration Card Suspend: तुमचं रेशन कार्ड होणार बंद, हा फॉर्म लगेच भरा

केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. कोट्यवधी नागरिकांना मोफत अन्नधान्य तसेच रेशनचा पुरवठा केला जातो मात्र असंख्य लोक या योजनेचा चुकीचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे. पात्रतेचे निकष पूर्ण न करताही ही…
Read More...

Video: मुसळधार पावसाने मुंबईत कहर, घाटकोपरमध्ये इमारत कोसळली, अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी

देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. मुंबई-पुण्यात गेल्या 24 तासांपासून अधूनमधून पाऊस पडत असून, त्यामुळे अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. हवामान खात्याने मुंबईसाठी यलो अलर्ट…
Read More...

सातारा जिल्ह्यातील पिंपरीतांब गावातील भागडवाडीतील गरीब वृद्ध दाम्पत्याला मदतीचा हात

सातारा: आपल्या मूळ गावाकडून मुंबईकडे परतणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अचानक एका गावाजवळ थांबतो…निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत त्यांना माहिती मिळते….आपल्या पदाचा, राजशिष्टाचाराचा बाऊ न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट जमिनीवर बसून…
Read More...

Mumbai Monsoon Rain | मुंबई पहिल्याच पावसात तुंबली

मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. पावसामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी शनिवारी मुख्यमंत्री शिंदे-फडणवीस सरकारवर टीका…
Read More...

‘इतकी ‘बालबुद्धी’ तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणारही नाही, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईडीकडून मुंबई महापालिकेकडून कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी सुरु असलेल्या कारवाईवरुनही भाजपवर सडकून टीका केली. त्यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला फेसबुकद्वारे प्रत्युत्तर…
Read More...

Ganpati Special Train : गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. गणेशोत्सवानिमित्त 156 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. मुंबई, पनवेल, पुणे येथून रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, मडगाव या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. 13 सप्टेंबर ते…
Read More...

फेऱ्या मारताना दारूच्या नशेत वर खाली पडला, नंतर नवरीने घेतला ‘हा’ निर्णयाने

यूपीतील बांदा येथील अटारा पोलीस ठाण्यांतर्गत एका गावात दारूच्या नशेत असलेल्या वरामुळे लग्नाच्या मिरवणुकीला वधूविना परतावे लागले. लग्नाचे इतर विधी आधीच झाले होते. सात फेऱ्यांनंतर वधूला निरोप दिला जायचा, मात्र फेऱ्या सुरू होताच वऱ्हाडी…
Read More...

सौंदर्यानं घायाळ करणारी लावणी सम्राज्ञी आज बस स्थानकावर मागतेय भीक

महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी ​​शांताबाई कोपरगावकर यांच्या लावणी नृत्याने एकेकाळी उत्तर महाराष्ट्र गाजवला होता. लालबाग परळचे हनुमान थिएटर त्यांच्या नृत्याने लोकप्रिय झाले. ज्याच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाळीस वर्षांपूर्वी अनेक…
Read More...

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षा होणार, विद्यार्थी नापास झाला तर…

एकनाथ शिंदे यांच्या सरकारने पाचवी आणि आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात आता पाचवी आणि आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलाची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. हा नियम राज्य मंडळाच्या मुलांसाठी लागू असेल. पुढच्या…
Read More...