World Cup 1983: 40 वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने रचला होता इतिहास
टीम इंडियासाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण आजपासून बरोबर 40 वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये असा पराक्रम घडला होता, ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 1983 मध्ये पहिला विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. अंतिम…
Read More...
Read More...