मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बस आणि कारची जोरदार धडक, 4 जणांचा जागीच मृत्यू
मुंबई : पालघर जिल्ह्यात आज सकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण…
Read More...
Read More...