पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी साधला संवाद

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी साधला संवाद, पंतप्रधान मोदी म्हणाले,  2023 वर्षातला हा पहिलाच ‘मन की बात’ कार्यक्रम आणि त्याचबरोबरया कार्यक्रमाचा सत्त्याण्णववा भाग सुद्धा आहे. तुम्हा सर्वांसोबत…
Read More...

पाकिस्तानात मोठा अपघात, प्रवाशांनी भरलेली बस खड्ड्यात पडली; 39 ठार

पाकिस्तानातून एका भीषण रस्ता अपघाताच्या बातम्या येत आहेत. रविवारी पहाटे दक्षिण-पश्चिम पाकिस्तानमधील लासबेला जिल्ह्यातील बेला भागात एक वेगवान प्रवासी बस रस्त्यावरून घसरली आणि दरीत कोसळली. या अपघातात 39 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी…
Read More...

अपघात पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीला ट्रकने दिली धडक , 5 ठार, 5 जखमी

पिलीभीत बस्ती रोडवरील सदर कोतवाली परिसरातील रामापूर चौकी परिसरातील पांगी खुर्द गावात शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला तर पाच जण गंभीर जखमी झाले. सायंकाळी 7.40 वाजता हा अपघात झाला. कार आणि स्कूटी यांच्यात…
Read More...

महाविकास आघाडी आगामी निवडणुका एकजुटीने लढणार – शरद पवार

मुंबई : बीबीसी डॉक्युमेंटरीवर बंदी घालण्याच्या केंद्राच्या निर्णयावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच आगामी निवडणुका एमव्हीए एकजुटीने लढणार असल्याचा पुनरुच्चारही…
Read More...

सोलापूर-मंद्रूप बायपास रोडवर बारा हरणांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर-मंद्रूप बायपास रोडवरील पुलावरून उडी मारून जखमी होऊन बारा हरणांचा मृत्यू झाला. हरणांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि हरणाचे मृतदेह महामार्गावरून…
Read More...

जुहू येथे रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांचा सहभाग

मुंबई: मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज जुहू येथील विद्यानिधी हायस्कूल प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला.…
Read More...

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कोल्हापूर : कोणत्याही भागाच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले व दर्जेदार रस्ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापूर - पुणे, कोल्हापूर - नागपूर, कोल्हापूर - सांगली, कोल्हापूर - रत्नागिरी  या…
Read More...

IND vs NZ: भारतासाठी आज ‘करो या मरो’चा सामना

आघाडीच्या फळीतील फलंदाजांचे अपयश आणि मुख्य गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे पहिला सामना गमावलेल्या भारतीय संघाला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत जिवंत राहण्यासाठी रविवारी न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सामना जिंकावाच लागणार आहे. रांची येथे झालेल्या…
Read More...

राखी सावंतवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं झालं निधन

Rakhi Sawant's mother passed away: राखी सावंतची आई जया सावंत यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. जया सावंत दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होत्या. राखी सावंतचा पती आदिल दुर्रानी याने ही माहिती दिली आहे. राखीची आई काही काळापासून कॅन्सरसारख्या…
Read More...

सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता जगात पोहोचली-उपमुख्यमंत्री

पुणे: ‘भारत मार्ग’ हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला असून त्यावर आधारित सुस्पष्ट आणि कोणाच्याही दबावात नसलेले परराष्ट्र धोरण राबवण्यात येत असल्याने भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More...