महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमधील रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी मिळणार पैसे, किती मिळणार पैसे? पाहा
महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांना आता धान्याऐवजी पैसे मिळणार आहेत.
जानेवारी 2023…
Read More...
Read More...