टोमॅटोने शेतकऱ्याला केले श्रीमंत, 45 दिवसांत कमावले 4 कोटी रुपये
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील चंद्रमौली हा शेतकरी प्रसिद्धीच्या झोतात आहे. गेल्या 45दिवसांत टोमॅटो विकून 4 कोटी रुपये कमावले आहेत. यामध्ये 3 कोटी रुपयांचा मोठा नफा कमावला आहे. टोमॅटोचा खर्च भरून निघेल याची खात्री असल्याचं त्यांनी…
Read More...
Read More...