दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

दिल्ली-एनसीआरमध्ये शनिवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती. सकाळी 9.34 वाजता हे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील हिंदुकुशमध्ये असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत जीवित किंवा मालमत्तेच्या…
Read More...

बिनलग्नाची आई बनली Ileana DCruz; दिला मुलाला जन्म, शेअर केला बाळाचा पहिला फोटो

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. इलियाना आता आई झाली आहे, तिच्या गरोदरपणाची घोषणा झाल्यापासून चाहते या गुड न्यूजची वाट पाहत होते. इलियानाने तिच्या नवजात बाळाचा फोटोही…
Read More...

झारखंडच्या गिरिडीहमध्ये भीषण अपघात : प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून 50 फूट खाली कोसळली, 4 जणांचा…

झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. एक बस पुलाचे रेलिंग तोडून 50 फूट खाली नदीत पडली. या अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे की मृतांचा आकडा…
Read More...

Chandramukhi 2: कंगना राणौतचा ‘चंद्रमुखी 2’ मधील फर्स्ट लूक आला समोर

कंगना राणौत स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'चंद्रमुखी 2' मधून अभिनेत्रीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. लायका प्रॉडक्शनने चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे ज्यामध्ये कंगना हिरव्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. कंगना साडीसोबत हेवी ज्वेलरी परिधान…
Read More...

गौरीकुंडमध्ये भूस्खलन, तिघांचा मृत्यू, बेपत्ता 17 जणांचा शोध सुरू

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड येथे झालेल्या भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला असून 17 जण बेपत्ता आहेत. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता अंधार पडल्याने बचावकार्य थांबवण्यात आले. शनिवारी सकाळपासून एनडीआरएफ, एसडीआरएफ, डीडीआरएफ,…
Read More...

पुण्यातील लवासा येथे बनणार PM मोदींचा जगातील सर्वात उंच पुतळा

पुणे : पुण्यातील लवासा सिटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा 190-200 मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा असेल. लवासा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे भव्य बांधकाम…
Read More...

जास्त पाणी प्यायल्याने महिलेचा मृत्यू! आरोग्याविषयी ही माहिती जाणून घ्या, अन्यथा…

जीवन जगण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पुरेसे पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळेच प्रत्येकाला दररोज किमान 2 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, परंतु जीवनासाठी आवश्यक पाणी देखील मृत्यूचे कारण बनू शकते का? साहजिकच…
Read More...

भारतीय संघाने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये रचला ‘सुवर्ण’ इतिहास, 42 वर्षांचा दुष्काळ संपवला

जर्मनीची राजधानी बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या तिरंदाजी संघाने इतिहास रचला. ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि प्रनीत कौर यांच्या भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने मेक्सिकोचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले…
Read More...

कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 3 जवान शहीद, लष्कराची शोध मोहीम सुरूच

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 3 जवान शहीद झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हालान जंगल परिसरात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा…
Read More...

भारतीय रेल्वेमध्ये 1300 हून अधिक पदांसाठी रिक्त जागा, ‘हे’ उमेदवार अर्ज करू शकतात

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ज्यानुसार मध्य रेल्वे कनिष्ठ अभियंता, लोको पायलट आणि गार्ड/ट्रेन व्यवस्थापक या पदांसाठी भरती करेल. या…
Read More...