जगन्नाथ यात्रेचा रथ विजेच्या तारेला अडकला, 6 जणांचा मृत्यू
त्रिपुरामध्ये भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली. वाटेत रथाचा विद्युत तारेशी संपर्क आला. त्यामुळे तारेला विद्युत प्रवाहाने अनेकांना आपल्या कवेत घेतले. विजेच्या धक्क्याने किमान ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.…
Read More...
Read More...