अश्विन-जडेजाने इतिहास रचला, कसोटी क्रिकेटमध्ये केला हा मोठा पराक्रम
गेल्या दशकात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकले आहेत. या दोन फिरकीपटूंसमोर जगातील मोठे फलंदाजही टिकू शकत नाहीत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत या दोन्ही गोलंदाजांनी एकूण 17 विकेट घेतल्या.…
Read More...
Read More...