Browsing Category

महाराष्ट्र

स्वस्त दरात मिळेल रेती, घरकुलांना मिळेल गती!

नागरिकांना स्वस्त दरानं वाळू (रेती) मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा, या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं नवीन वाळू धोरण जाहीर केलं आहे. 1 मे पासून 7,000 रुपयांना मिळणारी ट्रॅक्टरभर वाळू महाराष्ट्र राज्यात केवळ 600 रुपयांना मिळणार आहे.…
Read More...

केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ; लाखो शेतकऱ्यांना दिलासा, वाचा मंत्रिमंडळ निर्णय

नवीन कामगार नियमांना मान्यता लाखो कामगारांचे हित केंद्र शासनाने सर्व २९ कामगार कायदे एकत्र करून ४ कामगार संहिता तयार केल्या असून आज व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य  आणि कामाची स्थिती संहिता (Code on Occupational Safety, Health and Working…
Read More...

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदींचा संदेश

मुंबई, दि. ३० : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १ जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता सोहळ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम…
Read More...

राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत

मुंबई : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची…
Read More...

Video: भरधाव दुचाकीने वृद्ध महिलेला उडवले, उपचारादरम्यान झाला मृत्यू

पुणे : बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे देशात दररोज हजारो लोकांचा मृत्यू होतो. पुणे येथून ताजी घटना समोर आली आहे, जिथे भरधाव दुचाकीने एका वृद्ध महिलेला एवढी धडक दिली की, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे,…
Read More...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अपघातानंतर कार जळून खाक, दोघांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघात थांबण्याचे नाव नाही. येथे पुन्हा एकदा भीषण अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना समृद्धी बुलढाणा मार्गावर देऊळगाव कोळ गावाजवळ घडली. बुलढाण्याजवळील देऊळगाव कोळ गावाजवळ चेनेज…
Read More...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार युवा पिढीपर्यंत पोचविण्याची गरज – मंत्री रविंद्र चव्हाण

एखाद्या कल्पवृक्षाची पाने, फुले, फळे, मुळे उपयुक्त असतात आणि त्या कल्पवृक्षाची सावलीही आपल्याला सुखद गारवा देते, त्याचप्रमाणे  स्वातंत्र्यवीर सावरकर हे कल्पवृक्ष होते. स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्यसैनिक, वकील, कवी, लेखक, साहित्यिक,…
Read More...

संजय राऊत म्हणजे मविआची गौतमी पाटील : नितेश राणे

कणकवली : भाजपच्या प्रत्येक गोष्टीवर टीकेची झोड उठवणा-या संजय राऊतांची ‘मविआची गौतमी पाटील’ असा उल्लेख करत भाजप आमदार नितेश राणेंनी राऊतांची चांगलीच जिरवली आहे. ते म्हणाले “गौतमी पाटील एक उत्तम कलाकार आहे. ती वेगवेगळ्या कार्यक्रमांत जाऊन…
Read More...

विनायक राऊत चिल्लर, खोटारडा आणि मुर्ख माणूस : निलेश राणे

कणकवली: ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक Vinayak Raut राऊत हा चिल्लर माणूस आहे. तो अत्यंत खोटारडा माणूस असून कोकण रेल्वेच्या तिकिटामध्ये काळाबाजार झाला असल्याचे पुरावे त्याने सादर करावेत आणि मग स्टंटबाजी करावी, असे विधान भाजपचे माजी…
Read More...

समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट व भौतिक प्रगती होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली: ‘समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज झाले आहे. हा महामार्ग प्रगती करणारा महामार्ग असून येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी दिल्ली येथे व्यक्त केला.…
Read More...