Samruddhi Mahamarg: समृद्धी मार्गावर 100 दिवसांत 900 अपघात
नागपूर : समृद्धी द्रुतगती महामार्गावर उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत 900 हून अधिक अपघात झाले आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सर्वेक्षणातून ही माहिती…
Read More...
Read More...