भारतच नाही तर ‘हे’ 5 देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाले, तुम्हाला किती देशांबद्धल माहिती आहे?

15 ऑगस्ट 1947 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस. याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. शेजारी देश पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य साजरा करतो, परंतु असे 5 देश आहेत जे आपल्यासोबत स्वातंत्र्य साजरा करतात म्हणजे 15 ऑगस्टला. बहरैन या…
Read More...

Independence Day 2023: स्वातंत्र्यदिनानिमित्त बनवा चविष्ट ‘तिरंगा इडली’! जाणून घ्या सोपी…

Independence 2023 Recipe: 15 ऑगस्ट 1947 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस. याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. शेकडो लोकांच्या रक्ताने लाल झालेल्या भारताची मातीने स्वातंत्र्याचा आजचा दिवस पाहिला. भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त…
Read More...

शिमल्यात मुसळधार पावसामुळे शिवमंदिर कोसळलं, 50 भाविक गाडल्याची भीती

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे भूस्खलनात एक मंदिर कोसळले. त्यात अनेक लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. सावन सोमवार असल्याने अनेकांनी मंदिर गाठले होते.…
Read More...

राज्यात ह्युंदाई कंपनीकडून 4 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक; पुण्यात उभारणार प्रकल्प – उद्योग मंत्री…

मुंबई: महाराष्ट्रात ह्युंदाई कंपनीकडून 4 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणूकीतून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच दक्षिण कोरीयातील लोट्टे ग्रुप, एलजी इलेक्ट्रॉनिक्स…
Read More...

77व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी देश सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट 2023ला ऐतिहासिक लाल किल्यावरुन 77व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा  प्रारंभ करतील. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर प्रथेप्रमाणे पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित करतील. या वर्षीच्या…
Read More...

वीजपुरवठा खंडित झाल्याने संतप्त प्रवाशांनी टीसला शौचालयात केले बंद

वीजपुरवठा खंडित झाल्याने बराच वेळ ट्रेन एकाच जागी उभी होती. मात्र यामुळे प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी थेट टीसीलाच धारेवर धरले. भारतीय रेल्वेतील रेल्वे प्रवास हा केवळ प्रवास नसून आयुष्यभर स्मरणात राहणारा अनुभव आहे. या प्रवासात कधी कधी…
Read More...

धक्कादायक! विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू

बेळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे विजेच्या धक्क्याने आजी आजोबासह छोट्या नातीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल शनिवारी सकाळी शाहूनगर येथील अन्नपूर्णावाडी येथे घडली आहे. इराप्पा गंगाप्पा राठोड (वय 50), पत्नी शांता (वय 45)…
Read More...

प्रधानमंत्री जन औषधी केंद्र 2023: ऑनलाइन अर्ज, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे, जाणून घ्या सर्व माहिती

आपणा सर्वांना माहिती आहे की, आपल्या देशात असे अनेक नागरिक आहेत जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. अशा सर्व नागरिकांना महागडी औषधे घेणे शक्य होत नाही. सरकारने सर्व आर्थिक दुर्बल नागरिकांसाठी प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे.…
Read More...

जगावर पुन्हा कोरोनाचा धोका; गेल्या महिन्यात प्रकरणांमध्ये 80 टक्क्यांनी झाली वाढ, WHO ने दिला इशारा

कोरोना व्हायरस पुन्हा एकदा जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. कोविड 19 च्या नवीन एरेस व्हेरिएंटने प्रत्येकाला झोपेची रात्र दिली आहे. तो वेगाने पसरत आहे. ब्रिटनमध्ये या प्रकाराची प्रकरणे वेगाने वाढत आहेत आणि भारतातही याचे प्रकरण समोर आले आहे.…
Read More...

IND vs WI: टीम इंडियाने चौथा T20 सामना 9 गडी राखून जिंकला: यशस्वी जैस्वालची धमाकेदार खेळी; मालिकेत…

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा T20 सामना अमेरिकेतील सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क फ्लोरिडा येथे खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 9 विकेटने जिंकला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यातील विजयानंतर आता ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली आहे.…
Read More...