लोकशाही वाचली पण वर्षभरापासून १२ आमदारांची नियुक्तीच होत नाही, मातोंडकरांचा भाजपला टोला
मुंबई - सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात स्पीकरवर आरडाओरडा केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. याच्या निषेधार्थ भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च…
Read More...
Read More...