विंडीजचा पराभव करून भारत टी२० मध्ये बनला जगातील नंबर वन संघ, इतक्या वर्षांनंतर पोहोचला अव्वल स्थानी
कोलकाता : रोहित शर्माने Rohit Sharma कर्णधारपदाची सूत्रे हाती घेताच भारतीय क्रिकेट संघाचे चेहराच बदलला आहे. टीम इंडियाने रविवारी ३ सामन्यांच्या मालिकेतील खेळल्या गेलेल्या अखेरच्या टी२० सामन्यात १७ धावांनी विजय मिळवला. यासह भारताने ३…
Read More...
Read More...