Sri Lanka Crisis: श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताचे आभार; माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या
Sri Lanka Crisis: श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या म्हणाले की, संकटाच्या सुरुवातीपासूनच भारताने श्रीलंकेला मदत केली आहे, त्यामुळे आम्ही भारताचे आभारी आहोत. या संकटात भारताने मोठी भूमिका बजावली आहे. मला वाटते की श्रीलंकेत काय चालले…
Read More...
Read More...