Browsing Category

महाराष्ट्र

मुंबई उपनगरातील रस्त्यांचे दोन वर्षांच्या आत काँक्रीटीकरण करणार : पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई: अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करा.  सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे,  यासाठी  तातडीने खड्डे भरावेत.  …
Read More...

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता 5 लाखाचे आरोग्य संरक्षण कवच

मुंबई: महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या…
Read More...

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत

मुंबई : सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला असून नुकसानीसाठी प्रती कुटुंब…
Read More...

मुंबई – नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या; वाडा-भिवंडी रस्ता खड्डे मुक्त करा – मुख्यमंत्री

मुंबई: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- नाशिक महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकडे लक्ष द्यावे. या कामात विलंब होऊ नये, रस्त्याच्या कामात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे…
Read More...

राज्यात स्थापित होणार ‘युवा पर्यटन मंडळ’

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आपल्या परिसरातील पर्यटन, वारसास्थळांबाबत कुतूहल निर्माण होवून जबाबदार पर्यटनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्यात “युवा पर्यटन मंडळ” स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. युवा…
Read More...

महाराष्ट्राचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर

महाराष्ट्र सरकारने रतन टाटा यांना पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषदेत महाराष्ट्रातील उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांबाबत चर्चा करताना…
Read More...

साप चावल्याने 8 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

पेण येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथे साप चावल्यामुळे एका चिमुरडीचा मृत्यू झाला. सारा ठाकूर असे या बारा वर्षांच्या मुलीचे नाव आहे. तिला एका विषारी मन्यार जातीच्या सापाने चावा घेतला होता. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू…
Read More...

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानाची भरपाई वेळेत न दिल्यास संबंधितास दंड; पीडितास व्याज देणार

मुंबई: वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई 30 दिवसांत पीडितास न मिळाल्यास त्या रकमेवर व्याज देण्यात येईल आणि ते व्याज संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल केले जाईल. या विषयातील विधेयक विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर…
Read More...

राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी – सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई : आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा) चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरु केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या आभा कार्डसाठी नोंदणी…
Read More...

महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या भागात हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याच्या बातम्याही येत आहेत. त्यामुळे…
Read More...