Browsing Category

महाराष्ट्र

राज्यातील सर्वसामान्य माणसाचा विकास हेच ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: आपल्याला काय मिळाले यापेक्षा आपण देशासाठी आणि समाजासाठी काय दिले, हे जास्त महत्त्वाचे आहे. पुढारी वृत्तपत्र केवळ बातम्या देत नाही, तर ते सामाजिक बांधिलकीनेही तितकेच चांगले काम करते. सामाजिक बांधिलकीची शिकवण धर्मवीर आनंद दिघे…
Read More...

Gautami Patil Video: चिमुकलीचा गौतमी पाटीलसोबत भन्नाट dance, पहा व्हिडिओ

सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो…
Read More...

IMD weather Update: नववर्षाचे स्वागत पावसाने होणार, पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा

राज्यात  थंडीची लाट पसरल्याने थंडीचा कहर वाढत आहे. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. त्यामुळे 48 तासांत राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्यास तापमानात घट…
Read More...

गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: धोकादायक इमारतींमधील लोकांना त्यांच्या हक्काच्या चांगल्या घरात नेईन तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ…
Read More...

”मुंबईत बॉम्बस्फोट होणार”, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन! पोलीस यंत्रणा अलर्टवर

देशाच्या आर्थिक राजधानीत स्फोटाची धमकी मिळाली आहे. नववर्षापूर्वी याबाबत पोलिसांना फोन आला आहे. एकीकडे नववर्षाच्या पूर्वसंध्येला जल्लोषाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली…
Read More...

छत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव; हातमोजे बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग, 6 जणांचा होरपळूनमृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथे आग लागल्याची घटना समोर आली आहे. रविवारी पहाटे हातमोजे बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली. या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला. आगीत भाजल्यामुळे या लोकांचा मृत्यू झाला. कारखान्याला आग लागल्यानंतर त्यात लोक अडकल्याची माहिती…
Read More...

मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनंती

मुंबई:  मुंबईहून अयोध्या अशी रेल्वे सुरु व्हावी, अशी महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आजपासून सुरु झालेली जालना-मुंबई ही वंदे भारत रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात आली. या रेल्वेचे…
Read More...

Rashmi Shukla: राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

Rashmi Shukla: IPS अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालक (DGP) असतील. सूत्रांनी शुक्रवारी (29 डिसेंबर) ही माहिती दिली. शुक्ला सध्याचे पोलिस महासंचालक (DGP) रजनीश सेठ यांच्याकडून राज्य पोलिसांची सूत्रे हाती घेण्यास तयार…
Read More...

नॉन पेसा क्षेत्रातील 159 पदांसाठी पदभरती करणार – विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर

मुंबई : कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाइन परीक्षा आय. बी. पी. एस. कंपनीमार्फत १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. शासनाच्या  १८ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रानुसार पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन-पेसा क्षेत्रातील…
Read More...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी 100 टक्के खर्च करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या विविध योजनांचा…
Read More...