Browsing Category

महाराष्ट्र

ग्रामपंचायतींसाठी 13 ऐवजी आता 16 ऑक्टोबरला मतदान

मुंबई: विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होईल; तर मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य…
Read More...

शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाला मिळणार? राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी

Shivsena Crisis Latest News : शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची?, धनुष्यबाण कोणाला मिळणार?, शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, अशा विविध मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) महत्वाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे…
Read More...

मंत्रालय सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठीचे प्रस्ताव गृह विभागाने तातडीने शासनास सादर करावेत. यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षेचा…
Read More...

Champa singh Thapa: ठाकरेंच्या ‘घरातला’ माणूस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनसोबत

ठाणे :  40आमदार, 12 खासदार, अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांना आपल्या बाजूने वळवून घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे…
Read More...

नारायण राणेंच्या ‘अधीश’ बंगल्यावर हातोडा पडणारच; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का मिळाला आहे. अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी हायकोर्टाने दिलेले आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवले आहेत. नारायण राणे यांना येत्या दोन महिन्यात स्वत: हून…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा

मुंबई: आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाकडून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकास, समृद्धीकरिता व्रतस्थ राहण्याची प्रेरणा घेऊया अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने आरोग्य…
Read More...

Video: मुंबईत विलेपार्लेत सात घरं नाल्यात कोसळली

घराला तडे गेल्यामुळे मध्यरात्री सात घरं बाजूला असलेल्या नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं विलेपार्लेतील इंदिरानगरमध्ये खळबळ उडाली आहे. या घरांमध्ये कुणीही नसल्यामुळे सुदैवानं यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.…
Read More...

‘गद्दारांना जनता कधीही माफ करणार नाही’; अंबादास दानवेंचा शिंदेंगटावर हल्ला

संत एकनाथांच्या पदस्पर्शाने पावन असलेली भूमी म्हणजेच पैठण ज्या संत एकनाथांनी निष्ठेची शिकवण तुम्हा आम्हाला दिली त्याच नाथांच्या भूमीला गद्दरीचा काळा डाग काही जणांनी गद्दारी करून लावला आहे. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. येनाऱ्या काळात…
Read More...

कोकणातील लोक रामदास कदमांकडे एक जोकर म्हणून पाहतात; भास्कर जाधव

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी वेदांता फॉस्कॉनवरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची खिल्ली उडवत त्यांच्यावर आता जोरदार निशाणा साधला आहे. रामदास कदम यांना नीट वेदांता फॉस्कॉन बोलता येत नाही. त्यांना प्रकल्पाचे नाव नीट घेता येत नाही. ते…
Read More...

राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियान

मुंबई : उद्यापासून राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियानास सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने ऐतिहासिक व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गेट-वे ऑफ इंडिया परिसरात पर्यटन दिनाच्या पुर्वसंध्येला स्वच्छता अभियान…
Read More...