Browsing Category

महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

मुंबई:  विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. विधानमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …
Read More...

Video: ‘नजर लावू नका’ गौतमी पाटीलचं नवं गाणं व्हायरल

Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल…
Read More...

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना मिळणार हक्काची घरे

मुंबई: चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना “सर्वांसाठी घरे” योजनेत घरे, तसेच वैमानिक प्रशिक्षण यासह महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आले आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या सूचनांवर आज आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत यांनी…
Read More...

कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : कोळीवाडे हे मुंबईचे वैभव आहे. कोळी बांधवांची संस्कृती जपण्यासाठी, ती वाढविण्यासाठी तसेच अनेक वर्षे मुंबईत राहणाऱ्या कोळी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कोळीवाड्याचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

एकतर्फी प्रेमातून युवकाची आत्महत्या; गळफास घेत संपवलं जीवन

एकतर्फी प्रेम प्रकरणातुन एका 23 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. महाड तालुक्यातील सोलम कोंड येथे घडली आहे. सतीश पवार असं या युवकाचं नाव आहे. सतीश पवार याचं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तिने नकार दिल्यामुळे तो दारूच्या…
Read More...

बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी – मुख्यमंत्री

ठाणे : प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचे घर हवे असते. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येत्या दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार आहोत.…
Read More...

आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई : आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय आज उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील…
Read More...

काँग्रेसला मोठा धक्का; बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमच्याकडे…
Read More...

शिंदे सरकारने 8 महिन्यांत जाहिरातींवर 42 कोटी रुपये केले खर्च

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून आठ महिन्यांत जाहिरातींवर 42 कोटींहून अधिक रक्कम सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आली आहे. आरटीआयच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन जाधव यांनी…
Read More...

औरंगाबाद हादरलं! जन्मदात्या आईनेच घेतला पोटच्या मुलांचा जीव

औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका आईनेचं आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. सादात नगर परिसरात काल दोन सख्ख्या बहिण भावाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंत पोलिसांकडून तपास…
Read More...