Browsing Category

महाराष्ट्र

लग्न आटपून येताना भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

लातूर जिल्ह्यामधून एक वाईट बातमी समोर आली आहे. लग्न आटपून नवरा, नवरीसह येत असताना भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या…
Read More...

उद्धव ठाकरेंनंतर आता संजय राऊतांचा राहुल गांधींवर हल्लाबोल, म्हणाले…

राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे गटनेते संजय राऊत यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, वीर सावरकर हा आपल्यासाठी आणि देशाचा श्रद्धेचा विषय आहे. अंदमानात 14 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा…
Read More...

एकत्र रहायचं असेल तर…उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना दिला इशारा

स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी दैवत आहेत, त्यांचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही, असा कडक इशारा उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना दिला आहे. एकत्र राहायचे असेल तर हे चालणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे सर्व चालणार नाही, हे मी आज…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘शिवतीर्थ’वर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. अचानक…
Read More...

सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री

मुंबई: राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरण आणि सक्षमीकरणाबरोबच पोलीस दलाला लोकाभिमुख करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, राज्य शासन सामान्य माणसाच्या जीवनामध्ये…
Read More...

मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा – मुख्यमंत्री एकनाथ…

मुंबई: राज्यातील मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. मातंग समाजाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक…
Read More...

महाडमधील सिंचन व जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार, उपमुख्यमंत्र्याचे…

मुंबई : महाड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या सिंचन व जलविद्युत प्रकल्पांमुळे बाधित गावकऱ्यांच्या  पुनर्वसनाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले. यामुळे तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न…
Read More...

SSC & HSC Result: दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार?

राज्यात जुनी पेन्शन हक्क योजना मिळावी यासाठी संप पुकारण्यात आला होता. यमद्धे शिक्षक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तसेच बहिष्कारामुळे देखील आधीच उत्तरपत्रिका तपासणीला विलंब झाला होता. मात्र संप…
Read More...

चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा झाला आहे, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस नेते आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातील राहुल गांधी यांचे सदस्यत्व लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी रद्द केले. सुरतच्या सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधींना मानहानीच्या एका प्रकरणात दोषी ठरवले. सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोन…
Read More...

मानसिक तणावातून मुंबईत एका व्यक्तीने 5 जणांवर चाकूने केला हल्ला, चार जणांचा मृत्यू

मुंबईतील ग्रँट रोड परिसरात एका व्यक्तीने चाकूने 5 जणांवर हल्ला केला, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. स्पेशल सेलने याला दुजोरा दिला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्या व्यक्तीने जाहीरपणे पाच जणांना…
Read More...