Browsing Category

महाराष्ट्र

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास होणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मुंबईतील सुमारे २२०० किमी लांबीच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित आणि खोलपर्यंत केल्यास यंदा पावसाळ्यात पाणी साचण्यापासून मुंबईकरांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे किती मेट्रीक टन गाळ काढला यापेक्षा मुंबईत पाणी कुठे तुंबणार नाही याची…
Read More...

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यत होणारच… सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

सुप्रीम कोर्टाने बैलगाडा प्रेमींना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाकडून बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे बैलगाडा शर्यतींमधील कायदेशीर अडचणी आता दूर झाल्या आहेत. बैलगाडा शर्यतींचा…
Read More...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या…

मुंबई: राज्यातील सहकारी बँकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींबरोबरच सर्व सामान्यांच्या उध्दार आणि समृद्धीसाठीही काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. फोर्ट येथील राज्य सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित श्रम…
Read More...

महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमधील रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी मिळणार पैसे, किती मिळणार पैसे? पाहा

महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांना आता धान्याऐवजी पैसे मिळणार आहेत. जानेवारी 2023…
Read More...

हिंदू-मुस्लिम एकत्र येत असल्यानेच राज्यात दंगली भडकवल्या जात आहेत, खैरेंचा शिंदे सरकारवर आरोप

मुंबई : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दावा केला आहे की, राज्यातील मुस्लिम मते महाविकास आघाडीकडे वळू नयेत यासाठी महाराष्ट्रात दंगली भडकवल्या जात आहेत. सोशल मीडिया पोस्टवरून अकोला शहरात दोन…
Read More...

नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा

Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल…
Read More...

विविध राज्यांचे राज्य स्थापना दिवस साजरे केल्याने एकात्मतेची भावना दृढ होईल – राज्यपाल रमेश बैस

मुंबई : विविध भाषा, बोली, संगीत व खाद्य संस्कृतीने नटलेला भारत एक सुंदर पुष्पगुच्छ आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान झाल्यास नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होईल. या दृष्टीने ‘एक भारत…
Read More...

मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…

मुंबई: मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्गाला (कोस्टल हायवे) छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री…
Read More...

अकोल्यात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी, कलम 144 लागू

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका वादग्रस्त पोस्टवरून अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी किरकोळ वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत झाले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या…
Read More...

Karnataka Election: कर्नाटक निकालावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, ‘निवडणुकीत हिंदू, मुस्लिम,…

शनिवारी (13 मे) कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा पराभव आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, "कर्नाटक निवडणुकीने…
Read More...