यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास होणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई: मुंबईतील सुमारे २२०० किमी लांबीच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित आणि खोलपर्यंत केल्यास यंदा पावसाळ्यात पाणी साचण्यापासून मुंबईकरांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे किती मेट्रीक टन गाळ काढला यापेक्षा मुंबईत पाणी कुठे तुंबणार नाही याची…
Read More...
Read More...