Browsing Category

महाराष्ट्र

चालू बसमध्ये ड्रायव्हरला आला हृदयविकाराचा झटका नंतर…

एसटी बस चालवत असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील पारनेर बस स्थानकाबाहेर ही घटना घडली. अशोक भापकर असे या चालकाचे नाव आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने ते स्टेअरिंगवर पडले आणि बसचे नियंत्रण सुटले. मात्र,…
Read More...

शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात मिळणार पिक विम्याचा लाभ

राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा मोठे नुकसान सोसावे लागते. त्यांचे हे नुकसान कमी करण्यासाठी पिक विमा योजना राबविण्यात आली आहे. मात्र, त्याचा हप्ता काही वेळेस शेतकऱ्यांना भरणे जड ठरते. त्यामुळे अनेक शेतकरी पिक विमा घेत नाहीत.…
Read More...

बकरी ईदनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील सर्व जनतेला बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “ईद-उल-झुआ हा सण प्रेम, त्याग आणि बलिदान या भावनांप्रती आदर व्यक्त करण्याचा संदेश देतो. हा सण साजरा करताना समाजातील उपेक्षित, वंचित घटकाच्या…
Read More...

Cabinet Decision : मंत्रीमंडळ बैठकीतील आजचे महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

कसा झाला भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू? त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या देहाचे काय झाले?

भगवान श्रीकृष्णाशी संबंधित अनेक रोचक गोष्टी आहेत. श्रीकृष्णाला हिंदू धर्मातील संपूर्ण अवतार मानले जाते. त्यांना 64 कलाचा स्वामी समजले जाते. कृष्णाची जन्माष्टमी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का…
Read More...

केज तालुक्यातील जवान उमेश मिसाळ राजस्थानमध्ये शहीद

केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील जवान उमेश नरसू मिसाळ यांचा सोमवारी पहाटे राजस्थानमधील सुरतगड येथे परेडसाठी जात असताना भूमिगत वीज तारेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी 9 वाजता कोल्हेवाडी येथे शासकीय इतमामात…
Read More...

बकऱ्यावरुन झाला मोठा गोंधळ, निषेधार्थ हनुमान चालिसाचे पठण; व्हिडिओ

मुंबईतील हाय राज सोसायटीमध्ये कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरून रात्री उशिरा मोठा गोंधळ उडाला आहे. या सोसायटीत मोहसीन खान नावाच्या व्यक्तीने दोन शेळ्या आणल्या होत्या. समाजात कोणीही शेळी आणू शकत नाही असा समाजाचा नियम आहे. सोसायटीत राहणार्‍या…
Read More...

मुंबईत ‘या’ दिवसापासून 10 टक्के पाणीकपात

गेल्या शनिवारपासून मुंबईसह महाराष्ट्रात नक्कीच पाऊस पडत आहे. मात्र यंदा पावसाचे उशिरा आगमन झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ सात टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे 1 जुलै, शनिवारपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात करण्याचा…
Read More...

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार 14 वा हप्ता? जाणून घ्या

देशभरातील सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र, किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता काही काळ रखडला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पण आता समोर येत असलेल्या माहितीनुसार…
Read More...

Talathi Bharti 2023: राज्यात 4644 पदांसाठी तलाठी भरती; ‘या’ लिंकवर करता येईल अर्ज

राज्य सरकारकडून महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी पदासाठीच्या तब्बल 4644 जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. या पदांसाठी होणार भरती महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र…
Read More...