Browsing Category

महाराष्ट्र

वाहनावर झाड पडल्याने 2 पोलिसांचा मृत्यू

एका गुन्ह्याच्या तपासासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर काळाने घाला घातला. अंजनी धरणाजवळ एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी जळगावहून एरंडोल-कासोदाकडे जाणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या वाहनावर झाड पडले. ही घटना गुरुवारी रात्री दहाच्या…
Read More...

पुणे हादरलं!12 वर्षाच्या मुलाकडून 6 वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या बाथरूममध्ये अत्याचार

पुणे: पुणे जिल्ह्यातील एका शाळेत 7 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 12 वर्षांच्या मुलाने शाळेच्या बाथरूममध्ये सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचे सांगण्यात आले. 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार,…
Read More...

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखलं जाणारं आंबोली…

आंबोली निसर्गरम्य पर्यटन स्थळ - महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जिल्हा खास करून पर्यटन क्षेत्रासाठी ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बरीच नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळेच या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची गर्दीत पाहायला मिळते 1999 मध्ये…
Read More...

विठोबा विटेवर का राहतात उभे? तुम्हाला माहीत नसेल तर जाणून घ्या!

पंढरपुरात विठोबा कसा प्रकटला याविषयीची सर्वश्रुत कथा पुंडलिक या मातृपितृभक्ताशी संबंधित आहे.पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव विष्णू हा पंढरपुरी आला.‘आईवडिलांची सेवा करतो आहे;ती पूर्ण होईपर्यंत या विटेवर थांब’असे देवाला सांगून पुंडलिकाने…
Read More...

‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठ्ठलाच्या…

पंढरपूर: बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ…
Read More...

चालू बसमध्ये ड्रायव्हरला आला हृदयविकाराचा झटका नंतर…

एसटी बस चालवत असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील पारनेर बस स्थानकाबाहेर ही घटना घडली. अशोक भापकर असे या चालकाचे नाव आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने ते स्टेअरिंगवर पडले आणि बसचे नियंत्रण सुटले. मात्र,…
Read More...

शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात मिळणार पिक विम्याचा लाभ

राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा मोठे नुकसान सोसावे लागते. त्यांचे हे नुकसान कमी करण्यासाठी पिक विमा योजना राबविण्यात आली आहे. मात्र, त्याचा हप्ता काही वेळेस शेतकऱ्यांना भरणे जड ठरते. त्यामुळे अनेक शेतकरी पिक विमा घेत नाहीत.…
Read More...

बकरी ईदनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील सर्व जनतेला बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “ईद-उल-झुआ हा सण प्रेम, त्याग आणि बलिदान या भावनांप्रती आदर व्यक्त करण्याचा संदेश देतो. हा सण साजरा करताना समाजातील उपेक्षित, वंचित घटकाच्या…
Read More...

Cabinet Decision : मंत्रीमंडळ बैठकीतील आजचे महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

कसा झाला भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू? त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या देहाचे काय झाले?

भगवान श्रीकृष्णाशी संबंधित अनेक रोचक गोष्टी आहेत. श्रीकृष्णाला हिंदू धर्मातील संपूर्ण अवतार मानले जाते. त्यांना 64 कलाचा स्वामी समजले जाते. कृष्णाची जन्माष्टमी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का…
Read More...