मिरजमध्ये दोनशे एकर ऊस जळून खाक, कोट्यावधीचे नुकसान
टाकळी - ढवळी ता. मिरज येथे शनिवारी दुपारच्या दरम्यान दोनशे एकर ऊस शेतीला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी वेळीच घरातील नागरिकांना व गोठ्यातील जनावरांना बाहेर काढल्यामुळे…
Read More...
Read More...