बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
सोलापूर - बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे बार्शीमधील एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सृष्टी बोंदर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती मुळची उस्मानाबाद (Osmanabad)…
Read More...
Read More...