धक्कादायक बातमी: दारू पिल्याने पाच जणांचा मृत्यू
बिहार - एकीकडे बिहारमध्ये दारूबंदी कायदा प्रभावी करण्यासाठी नितीश सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे बनावट आणि विषारी दारू प्यायल्याने अनेकांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत असल्याने बिहार सरकारची डोकेदुखी…
Read More...
Read More...