बारावीत कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेत संपविले जीवन
यवतमाळ - वणी शहरालगतच्या लालगुडा येथील एका बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनीने कमी गुण मिळाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सेजल अनिल सालुरकर (१७) असं आत्महत्या करणाऱ्या विद्यर्थिनीचे नाव आहे. ही घटना आज, गुरुवारी…
Read More...
Read More...