IND vs PAK: पुन्हा मौका मौका! भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार फायनल
इमर्जिंग आशिया चषकाचा उपांत्य सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात झाला. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेश संघावर रोमहर्षक विजय नोंदवला आणि त्यांना 51 धावांनी पराभूत केले. टीम इंडियाच्या विजयात कर्णधार यश धुल आणि निशांत सिंधूचा सर्वात मोठा…
Read More...
Read More...