न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय, मालिकाही जिंकली
रांची - दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने ७ विकेट राखत हा सामना जिंकला आहे. या विजयासह ३ सामन्यांच्या या मालिकेती भारताने २-० अशी विजयी…
Read More...
Read More...