Browsing Category

महाराष्ट्र

ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये महाराष्ट्राला पदक मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावा – मुख्यमंत्री देवेंद्र…

नागपूर : महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले. त्यानंतर राज्याला हा बहुमान मिळाला नसून यासाठी प्रयत्न व्हावा, अशा अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीपटुंना पायाभूत…
Read More...

Konkan: ‘कोकणातली लालपरी’ गावाच्या हाकेला ओ देणारी ‘एसटी’

कोकण हे निसर्गरम्य सौंदर्याने नटलेलं, डोंगर-दऱ्यांनी भरलेलं आणि समुद्रकिनाऱ्यांनी सजलेलं एक स्वर्ग आहे. मात्र, या निसर्गसौंदर्याच्या मागे एक कडवट सत्यही आहे. कोकणातील अनेक गावांमध्ये आजही रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. अशा दुर्गम भागांत…
Read More...

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना 2.8 कोटींचे अनुदान

मुंबई: आगामी आषाढी एकादशी वारी करिता तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण १४०० दिंड्यांना प्रति दिंडी २०,००० रुपये या प्रमाणे २ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या संदर्भातील…
Read More...

धरती आबा योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील ६३५ गावांचा समावेश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पालघर: देशातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत राज्यातील 32…
Read More...

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर मोठा निर्णय! उपमुख्यमंत्र्यांचे जुन्या पुलांसाठी स्ट्रक्चरल…

मुंबई: मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळल्याची घटना धक्कादायक आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे तसेच सुमारे २० ते २५ जण वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेतील…
Read More...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार, शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी…

नांदेड:- मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, वादळी वारा सुरु आहे. यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकसान झाले आहे. अर्धापूर शिवारात केळी, पपई फळबाग असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.…
Read More...

आता परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातच मिळणार जागतिक दर्जाचं शिक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई: भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील…
Read More...

परदेशी विद्यापीठाच्या आगमनाने भारत शिक्षण क्षेत्रात जागतिक केंद्र होण्याच्या मार्गावर

मुंबई. सरकार, उद्योग, परदेशी विद्यापीठे आणि स्थानिक संस्था यांच्या सहकार्याने भारत जगातील आघाडीचे शैक्षणिक केंद्र बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. हे केवळ शिक्षणाचे नव्हे तर सांस्कृतिक, आर्थिक आणि सामर्थ्यवान भारताच्या…
Read More...

Pune Budhwar Peth Crime: बुधवार पेठेत खळबळजनक खून; रिक्षाचालकाने केली श्यामली सरकारची हत्या

पुणे – शहरातील बुधवार पेठ परिसरात एका महिलेच्या खूनाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. श्यामली सरकार (वय अंदाजे ३५) या महिलेचा खून तिचा परिचित रिक्षाचालक नितीन पंडित याने केल्याची घटना ४ जून रोजी दुपारी घडली. श्यामली ही बुधवार पेठेत…
Read More...

ईदनिमित्त मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक; कायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा

मुंबई : आगामी ईद सणानिमित्त मुंबईबरोबरच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. आगामी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्था चोख राखण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…
Read More...