राज्यातील लम्पी बाधितांपैकी 50 टक्के पशुधन रोगमुक्त – पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह
मुंबई : राज्यामध्ये दि. 3 ऑक्टोबर 2022 अखेर 31 जिल्ह्यांमधील 2151 गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील 48,954 बाधित पशुधनापैकी 24,797 म्हणजे सुमारे 50 टक्के पशुधन रोगमुक्त झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप…
Read More...
Read More...