Browsing Category

महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली

मुंबई :- ‘भेदक नजर, भारदस्त आवाज आणि संयत अभिनयाने वैविध्यपूर्ण अशा भूमिकांचा नावाप्रमाणेच ‘विक्रम’ करणाऱ्या प्रतिभावंत महान अभिनेत्याचे निधन ही कला क्षेत्राची हानी आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ…
Read More...

२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची मानवंदना

मुंबई : मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहिद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More...

राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर :  शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे हित जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून यापुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले…
Read More...

एकनाथ शिंदे आज आमदारांसह गुवाहाटीला जाणार, कामाख्या देवी मंदिरात करणार विशेष पूजा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्री आणि समर्थक आमदारांसह शनिवारी गुवाहाटीला जात आहेत. तेथील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात ते विशेष पूजाविधी करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विशेष विमान 200 सदस्यीय शिष्टमंडळ घेऊन मुंबईहून…
Read More...

26/11: 23 गोळ्या लागलेल्या असतानाही तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडले, जाणून घ्या तुकाराम…

26/11 Mumbai Terror Attacks: मुंबईतील दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2008 मध्ये याच दिवशी पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेल्या 10 दहशतवाद्यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रक्तरंजित खेळ खेळला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप…
Read More...

26/11: आजच्याच दिवशी मुंबई शहर हादरले होते, 14 वर्षांपूर्वी काय घडले होत मुंबईत, वाचा…

26/11 मुंबई हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सीमेपलीकडून आलेल्या काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, जो हल्ला कोणताही भारतीय विसरू शकत नाही. 26 नोव्हेंबर 2008 हा तो दिवस होता जेव्हा संपूर्ण देश…
Read More...

देशावर हल्ला करणाऱ्यांना सर्व शक्तीनिशी नेस्तनाबूत करु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी आणि देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला 26/11 चा हल्ला हा कधीही भरून न येणारा घाव आहे. या कटू आठवणी न मिटणाऱ्या आहेत. मात्र असे दुःसाहस करणाऱ्यांना सर्वशक्तीनिशी नेस्तनाबूत केले जाईल हे देशाने कृतीतून दाखवून दिले…
Read More...

बाबा रामदेव यांच्या मनात आणि डोळ्यात विकृती आहे… जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल

Jitendra Awhad on Baba Ramdev: महिलांच्या कपड्यांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे बाबा रामदेव वादात सापडले आहेत. ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, माझ्या दृष्टीने 'महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात आणि काही नाही घातलं तरीही छान…
Read More...

सीमा भागातील 865 गावांमधील संस्था, संघटनांना बळ देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटना यांना मोठं बळ मिळणार आहे. या भागातील 865 गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था व संघटनांना देखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून…
Read More...

”महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात आणि काही नाही घातलं तरी…”, बाबा रामदेव यांचं…

योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांच्या कपड्यांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, महिला साडी नेसूनही छान दिसतात. सलवार कमीज घालूनही छान दिसते... माझ्या मते काहीही न घालता देखील महिला छान दिसते. असे…
Read More...