चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील फूटओव्हर ब्रिजचा मोठा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात फूटओव्हर ब्रिजवर उपस्थित असलेले लोक 60 फूट उंचीवरून रुळांवर पडले. मात्र, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 20 जण जखमी… Read More...
पालघर : सागरी, नागरी, डोंगरी क्षेत्र लाभलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये पर्यटनाला विशेषवाव आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करून पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील असा विश्वास पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व… Read More...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद अजून संपला नव्हता तोच ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. आज 26/11 च्या मुंबई हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त ते चप्पल घालून… Read More...
राज्यातील सत्ता परिवर्तनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांसाठी गुवाहाटी हे महत्त्वाचे स्थान राहिले आहे. सत्तापरिवर्तनानंतर एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या सर्व समर्थक आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटुंबीयांसह गुवाहाटीला जाऊन कामाख्या… Read More...
मुंबई : जगामध्ये सध्या सर्वात जास्त मागणी ही कौशल्याला आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी आज मुंबईत सुरू करण्यात आलेल्या आयटीआयमधून सर्वांना संधीची समानता मिळू शकेल. तरुणांना कौशल्य आणि रोजगार मिळवून देण्यासाठी येत्या… Read More...
नाशिक: शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष सावरण्यासाठी कंबर कसली आहे. पक्ष वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आता राज्यभर फिरण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तांतरानंतर पहिल्यांदाच बुलढाण्यामध्ये सभा… Read More...
मुंबई : मुंबई पोलिसांनी 10 महिलांसह 17 परदेशी नागरिकांविरुद्ध दहिसर उपनगरात 'वर्क व्हिसा' शिवाय बॉलीवूड चित्रपटाच्या शूटिंग करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दहिसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील म्हणाले, "तक्रार… Read More...
कोकणात 'कोंब्याची जत्रा' अशी प्रसिद्ध असलेल्या 360 चाळयांचा अधिपती श्री देव घोडेमुखच्या अनोख्या जत्रोत्सवाबद्धल माहीती आज आपण जाणून घेणार आहोत. सध्या कोकणातील जत्रा सुरू झाल्या असून, सध्या कोकणी माणूस जत्रा करण्यात व्यस्त आहे. कोकणात सर्वात… Read More...
चिखली येथे उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेळाव्याला संबोधित करताना ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर चौफेर टीका केली. यावेळी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यावरुन उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा… Read More...