Browsing Category

महाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

महाराष्ट्रात एकीकडे शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होत आहे. वास्तविक, हवामान खात्याने राज्यात ४ ते ६ मार्च या कालावधीत पावसाची शक्यता व्यक्त केली होती, त्यानंतर…
Read More...

देवदर्शनावरून परतताना बसचा भीषण अपघात, 11 जण गंभीर जखमी

राज्यातील सर्वात मोठ्या येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेसाठी व देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा पुणे-सोलापूर महामार्गावर मळद इथे भीषण अपघात झाला असून या अपघातात 11 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Read More...

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; बारावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार ?

शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत देशातील शालेय शिक्षणातील अभ्यासक्रमात बदल होत आहेत. यासोबतच नवीन परीक्षा पद्धतीचाही वेगळ्या पद्धतीने अवलंब करण्याचा प्रयत्न सुरू आहे.…
Read More...

सकारात्मक विचार ठेवल्यास तणावमुक्ती मिळेल – राज्यपाल रमेश बैस

मुंबई: शरीर, मन स्वस्थ आणि विचार सकारात्मक असल्यास तणावमुक्त जीवन जगता येईल व चेहऱ्यावर प्रसन्नता येईल. आज विद्यार्थ्यांपासून प्रौढांपर्यंत तणावपूर्ण जीवन जगत आहेत. अशावेळी आपल्या कार्यस्थळाच्या ठिकाणी थोडा वेळ काढून योग केल्यास तो उत्तम…
Read More...

मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच अयोध्येला जाणार एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच रविवारी अयोध्येला जाणार आहेत. तेथे ते प्रभू राम मंदिराला भेट देतील आणि प्रार्थना करतील आणि रात्री लखनऊमध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत जेवण करतील. मुख्यमंत्री…
Read More...

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला पं.रघुनंदन पणशीकर यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा

पं.रघुनंदन पणशीकर यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा गुरुवारी, दिनांक ६ एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला. या सोहळ्यानिमित्त पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या निवडक रचनांचे सादरीकरण त्यांच्या शिष्यपरिवारातर्फे झाले. सत्कार समारंभास…
Read More...

केस कापले म्हणून 13 वर्षाच्या मुलाने इमारतीवरून मारली उडी

आपले केस कापले गेल्याने संतापलेल्या 13 वर्षांच्या मुलाने महाराष्ट्रातील भाईंदर परिसरात एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे एका अधिकाऱ्याने…
Read More...

कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई : राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र…
Read More...

महाराष्ट्रात ‘म्हाडा’तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) सन २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन २०२३-२०२४ च्या १०१८६.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व…
Read More...

पाण्यावर तरंगणार्‍या बाबांना आव्हान देणार्‍या अंनिसचे प्रकाश मगरे पाण्यात बुडाले!

हिंगोली : मराठवाड्यातील हिंगोली तालुक्यातील धोत्रा गावातील पाण्यावर तरंगणारे ह.भ.प. हरिभाऊ महाराज राठोड यांना आव्हान अंनिसने आव्हान दिले. ह.भ.प. हरिभाऊ महाराज राठोड पाण्यावर तरंगले; मात्र त्यांच्यासमवेत विहिरीत उतरलेले अंनिसचे जिल्हाध्यक्ष…
Read More...