Browsing Category

महाराष्ट्र

राज्याला सुसज्ज, प्रशिक्षित व आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक- राज्यपाल

मुंबई : शहरांची लोकसंख्या वाढत आहे. मुंबई शहर ऊर्ध्व दिशेने वाढत आहे. उद्योगविश्व देखील झपाट्याने वाढत आहे. अशावेळी सर्व प्रकारच्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याला सुसज्ज, पुरेसे मनुष्यबळ असलेले व प्रशिक्षित असे आधुनिक अग्निशमन दल असणे…
Read More...

Murder in Sangli: सांगलीमध्ये महाविद्यालयीन तरुणाचा निर्घृण खून

सांगलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे सिनेस्टाईल पाठलाग करत महाविद्यालयातील तरुणाचा खून करण्यात आल्याची झाल्याची घटना समोर आली आहे. भर रहदारीच्या ठिकाणी थरारक पद्धतीने या महाविद्यालयीन तरुणाचा खून करण्यात आला. फक्त एकमेकांकडे…
Read More...

आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत भीषण अपघात, विजेच्या धक्क्याने 2 जणांचा मृत्यू, 3 जणांची प्रकृती…

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रॅली आटोपून घरी परतत असताना अनेकांना विजेचा धक्का बसला. विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. ही…
Read More...

Dr BR Ambedkar Jayanti: बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार, जे तुमचा दृष्टीकोन बदलतील

उद्या म्हणजेच 14 एप्रिल रोजी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांची 132 वी जयंती भारतासह संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरी केली जाणार आहे. समतेसाठी आयुष्यभर लढणाऱ्या डॉ.आंबेडकरांना समतेचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जात असल्याने…
Read More...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशासन, लोककल्याणकारी विचारांवर वाटचाल – मुख्यमंत्री

मुंबई: महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुशासन, लोककल्याणकारी विचारांना आदर्श मानून  वाटचाल करत राहू. यातून राज्याच्या विकासाचा मार्ग आणखी प्रशस्त करू, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला भारतरत्न डॉ…
Read More...

Video: नागपुरात भटक्या कुत्र्यांचा 3 वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला

नागपुरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिसून आला आहे. हे प्रकरण वाठोडा भागातील आहे, जिथे कुत्र्यांच्या टोळक्याने एका 3 वर्षाच्या मुलावर हल्ला केला. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याची आई घटनास्थळी आली नसती तर काय झाले असते माहीत…
Read More...

पर्यावरणाच्या संतुलनासाठी भारताचा पुढाकार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

लखनौ : हवामान बदलाची समस्या अमेरिका, युरोप किंवा चीन देश नव्हे, तर “वसुधैव कुटुंबकम” हा भाव जोपासणारा भारत देशच ही समस्या सोडवेल, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच लखनौ येथे केले. लखनौ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठान…
Read More...

महाराष्ट्रात कोरोनाचा धोकादायक ट्रेंड, नव्या रुग्णांची संख्या अकराशे पार, ९ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या ताज्या रुग्णांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 1000 हून अधिक रुग्ण आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (11 एप्रिल) राज्यात 919 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.…
Read More...

नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धाराशिव, दि. 11 (जिमाका) : अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार असून त्याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या संकटकाळात राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असून एकही नुकसानग्रस्त शेतकरी…
Read More...

जळगाव: शेतात काम करताना शेतमजुराचा मृत्यू

राज्यात काही भागात अवकाळी पाऊस सुरू असतानाच दुसरीकडे काही ठिकाणी उकाडाही वाढला आहे. मुंबईमध्ये तापमान वाढ झालेली दिसून आली आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. शेतमजुराचा शेतात काम करत असताना…
Read More...