Browsing Category

महाराष्ट्र

प्रत्येक मूल येणार शिक्षण प्रवाहात – मंत्री दीपक केसरकर

मुंबई : महाराष्ट्राला शिक्षणाची प्रदीर्घ आणि आदर्श परंपरा आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य ‘पहिले पाऊल’ या उपक्रमातून घरोघरी पोहोचविण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या…
Read More...

अखेर जातीभेद दूर झाला, त्र्यंबकेश्वरमधील आक्षेप घेतलेली गावजेवणातील वेगळी पंगत झाली बंद!

त्र्यंबकेश्वर येथील मागील शेकडो वर्षांपासूनची ग्रामदेवता महादेवीच्या नावाने सुरु केलेली गाव जेवणाची परंपरा अद्याप सुरु आहे. परंतु विशिष्ट जातीतील व्यक्तींना वेगळा स्वयंपाक करण्याची व जेवणासाठी वेगळी पद्धत बसण्याची परंपरा बंद झाली आहे.…
Read More...

लोकशाही रक्षणासाठी देशावर प्रेम असणारेच काम करू शकतात: असीम सरोदे

हक्काधारीत दृष्टिकोन असला की अभावापासूनच नाही तर भयापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद मिळते. सन्मानाने व प्रतिष्ठीत जीवन जगण्याच्या हक्कांचा संबंध नागरिकांचा विकासाची धोरणे, लोकनिधींचा वापर व जनतेच्या भल्यासाठी नियोजन यामध्ये…
Read More...

ट्रक चालवताना चालकाला आली चक्कर, पेट्रोल पंपावरील थेट अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ पाहा

महाराष्ट्रातील पुणे-सातारा महामार्गावरील पेट्रोल पंपावर एक मोठी दुर्घटना टळली. याठिकाणी डिझेल भरण्यासाठी आलेल्या ट्रकने मागून आधीच तेल भरणाऱ्या जीपला धडक दिली. या घटनेचा व्हिडिओ शेजारी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून तो…
Read More...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपयुक्त – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अतिशय उपयुक्त ठरणार असून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीची ही ‘फ्लॅगशीप’ योजना सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री…
Read More...

शेतकरी पुन्हा चालणार, किसान सभेच्या वतीने अकोले ते लोणी पायी मोर्चाचे आयोजन!

नैसर्गिक आपत्ती व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मुलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे व विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला…
Read More...

15 दिवसांत शिंदे-फडणवीस सरकार पडेल, संजय राऊत यांचा मोठा दावा

उद्धव ठाकरे यांची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. येत्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या…
Read More...

पुणे : प्रवाशांनी भरलेल्या बसला ट्रकने दिली धडक, 4 ठार, 22 गंभीर जखमी

पुण्यातून भीषण रस्ता अपघाताची बातमी येत आहे. पुण्यातील नऱ्हे परिसरात मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ट्रक आणि खासगी बसची समोरासमोर धडक झाली. पुणे-बेंगळुरू महामार्गावर हा अपघात झाला. ट्रक आणि खासगी बस यांच्यात झालेल्या धडकेत चौघांचा मृत्यू…
Read More...

मीरा भाईंदर मधील योजना वेगाने पूर्ण करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे : मुंबईच्या जवळ असणाऱ्या मीरा भाईंदर शहराचे स्थान हे वेगळे आहे. या शहराच्या विकासाला, प्रगतीला चालना देण्यासाठी व त्याला नियोजनबद्ध स्वरूप देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. राज्य सरकार मीरा भाईंदर शहराच्या मागे भक्कमपणे उभे…
Read More...

अजूनही जातिभेद संपला नाही! त्र्यंबकेश्वर येथे गावजेवणात जातीनुसार वेगवेगळ्या पंगती

त्र्यंबकेश्वर येथील गावजेवणात एक पंगत विशिष्ट जातीचे लोक व त्यांच्या कुटुंबियांची होते. तर इतर बहुजनांसाठी वेगळी पंगत होते. ही पद्धत माणसामाणसात भेदभाव करणारी असून,सामाजिक विषमतेला खतपाणी घालणारी आहे. ही पद्धत बंद व्हावी,अशी मागणी…
Read More...