Browsing Category

महाराष्ट्र

शहरातील पायाभूत विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावीत – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई :  मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 365 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई शहरातील विकासकामे, शहराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सोयीसुविधा, इमारत दुरुस्तीची कामे…
Read More...

MPSC PSI परिक्षेचा निकाल जाहीर; ‘या’ लिंकवर तपासा निकाल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) MPSC पोलीस उपनिरीक्षक निकाल 2023 जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांची MPSC STI Mains अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर तपासू शकतात तसेच आयोगाने MPSC कट ऑफ मार्क्स 2023 आणि MPSC मेरिट लिस्ट 2023…
Read More...

शरद पवार की अजित पवार? खरी राष्ट्रवादी कोणाची? आज ठरणार

आज शरद पवार आणि अजित पवार यांनी खरी राष्ट्रवादी कोणती याचा निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अजित पवार यांनी दावा केला की, त्यांना 40 आमदारांचा पाठिंबा आहे, तर शरद पवार गट दावा करत आहे की, शपथ घेतलेल्या 9…
Read More...

मुंबईत गोणीत सापडला तरुणीचा मृतदेह, मृतदेहाचे हात-पाय तोडले

मुलींची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचे प्रकार वाढतच आहेत. आता राजधानी मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.…
Read More...

प्रधानमंत्री पीक विमा योजना; शेतकऱ्यांना ‘एक रुपया’त पीक विमा

राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. बऱ्याचदा अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे पीक गमवावे लागते. अशावेळी त्यांना दिलासा देण्यासाठी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ राबविली जात आहे. शेतकऱ्यांना…
Read More...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन गावांना कबूलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली आणि गेळे या गावातील शेतकऱ्यांना कबूलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे…
Read More...

धुळ्यात भीषण अपघात; 12 जणांचा जागीच मृत्यू, 20 जण गंभीर जखमी

राज्यात अपघातांची मालिका सुरूच असल्याचे चित्र आहे. आता धुळे येथे मुंबई आग्रा महामार्गावर असाच भीषण अपघात घडला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ हा मोठा अपघात घडल्याचे वृत्त समोर आलं आहे. या अपघातात ब्रेक फेल झाल्यामुळे कंटेनर थेट…
Read More...

कोकणाजवळील ‘या’ चार सुंदर ठिकाणांबद्दल जाणून घ्या माहिती

कोकण हा भारतातील महाराष्ट्र राज्याचा किनारी विभाग आहे. हा 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा आहे. कोकणात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारी जिल्ह्यांचा समावेश होतो. तथापि, कोकण हे केवळ उष्णकटिबंधीय समुद्रकिनारे असलेले पर्यटन क्षेत्र नाही तर हिरवळ,…
Read More...

Breaking news : प्रफुल्ल पटेलांकडून जयंत पाटील यांची हकालपट्टी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह नऊ जणांवर शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलं आहे. त्याऐवजी राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष…
Read More...

नागपुरात तलावात बुडून 5 मित्रांचा मृत्यू

नागपूर शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रविवारी तलावाकडे पार्टी करायला गेलेल्या 5 मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मोहगाव झिल्पी  तलावात रविवारीचया दिवशी घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ…
Read More...