Browsing Category

महाराष्ट्र

अभिजीत दिपकेबाबत आईने उघड केलं मोठं सत्य; म्हणाल्या, “तो”….

कॉकरोच जनता पार्टीने देशभरात मोठे आंदोलन पुकारले. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात हे आंदोलन सुरू होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन झाले. मात्र, सुरूवातीला सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. पण जंतर…
Read More...

शिवाजी पार्क आंदोलनातील मॉडेल रिया यादव अहिरला ऑनलाइन ट्रोलिंगचा फटका; सायबर सेलमध्ये तक्रार दाखल

मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्क येथे नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वाहनासमोर ठामपणे उभी राहणारी मॉडेल रिया यादव अहिरची जोरदार चर्चा झाली. .तिचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले. यानंतर आता पुन्हा…
Read More...

‘कॉकरोच’ला सरकार घाबरलं! अखेर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिला राजीनामा!

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या आंदोलनाला प्रचंड मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. काहीही झालं तरी…
Read More...

रेल्वेच्या रुळांमध्ये खडीच का टाकतात? यामागचं कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का!

भारतात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मात्र, रेल्वेच्या रुळांखाली मोठ्या प्रमाणात खडी का टाकली जाते, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. अनेकांना वाटते की ती केवळ सजावटीसाठी असते, पण प्रत्यक्षात या खडीला रेल्वेच्या सुरक्षिततेमध्ये…
Read More...

क्वांटम कॉम्पुटिंग, डीप टेक टेक्नॉलॉजीशी जुळवून घेण्यासाठी परिसंस्था निर्माण करणार – मुख्यमंत्री…

पुणे: क्वांटम कॉम्पुटिंग आणि डीप टेक टेक्नॉलॉजीने आज संपूर्ण जगामध्ये एक मोठी क्रांती घडवून आणली आहे. या तंत्रज्ञानाने केलेल्या अफाट वाढीशी, त्याच्या वेगाशी त्वरेने जुळवून घेणे आवश्यक आहे, त्यासाठी परिपूर्ण अशी इकोसिस्टिम (परिसंस्था)…
Read More...

Mukhyamantri Teerth Darshan Yojana: ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनें’तर्गत बोधगयासाठी…

मुंबई: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनें’तर्गत मुंबई विभागातील ८०० पात्र लाभार्थ्यांसाठी बिहारमधील बोधगया येथे विशेष तीर्थयात्रा रेल्वेसेवेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ही विशेष रेल्वे सोमवार,…
Read More...

पुणे : मोशी दुर्घटनेतील मृतांचा आकडा ९ वर; ८४ तासांनंतर बचावकार्य पूर्ण

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात घडलेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. रविवारी पहाटे बचाव पथकांनी शेवटच्या बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर तब्बल ८४ तास चाललेले शोध व…
Read More...

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना‘ ही ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील…
Read More...

भक्त पुंडलिकाची कथा: पांडुरंग विटेवरी का? वाचा कथा…

प्राचीन काळात पुंडलिक नावाचा गृहस्थ पंढरपूर भागात राहत होता. त्याला त्याच्या पत्नीवर फार प्रेम होते. निव्वळ प्रेम नव्हे तर अंध प्रेम! या प्रेमात बुडालेला पुंडलिक त्याच्या आई बाबांकडेही दुर्लक्ष करत असे. पुंडलिकाला देवभक्तीची फार आवड होती.…
Read More...

‘विकसित महाराष्ट्र’ साठी ठोस कृती आराखडा; प्रादेशिक तफावत कमी करण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि. २० : प्रादेशिक तफावत कमी करून सर्व जिल्ह्यांचा समतोल विकास साधण्यावर भर देऊन सर्व विभागांनी कालमर्यादेत ठोस कृती आराखडा निश्चित करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ व्हिजन मॅनेजमेंट…
Read More...