Asia Cup 2022: भारताचा पाकिस्तानवर शानदार विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन
आशिया कप T20 क्रिकेट स्पर्धेत विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाचे अभिनंदनही केले आहे. त्याने ट्विट करून म्हटले की, टीम इंडियाने आजच्या सामन्यात चांगली कामगिरी केली. संघाने उत्तम कौशल्य आणि संयम दाखवला आहे. विजयाबद्दल मी…
Read More...
Read More...