आज आंदोलन करणारे कार्यकर्ते किती उरलेत ? चळवळ संपवल्या आहेत का ?

बार्शी तालुक्यातील पोलीस प्रशासनावर कायदा आणि सुव्यवस्था विषयी मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह आहे ? बार्शी तालुक्यातील पोलीस प्रशासनाकडूनच मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे असे दिसून येते. माहिती अधिकार मध्ये सत्ताधारी आणि विपक्ष सर्वांचे खोटे…
Read More...

तांदूळ निर्यातीवरील बंदी तातडीने मागे घ्या, किसान सभेची केंद्र सरकारकडे मागणी

केंद्र सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली असून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के निर्यातकर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होणार असल्याने केंद्र सरकारने…
Read More...

राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या ६ तुकड्या तैनात

मुंबई : राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व  एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग – १, घाटकोपर – १) – २, रायगड – १, सांगली – १ अशी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ)…
Read More...

माणसांचे झाले, आता म्हशींचेही बनणार आधार कार्ड; खुद्द पंतप्रधान मोदींनी दिली माहिती

गेल्या काही वर्षांत आधार कार्डने करोडो भारतीयांच्या आयुष्यात एक वेगळी पहाट आणली आहे. किसान योजना असो की इतर कोणतीही सरकारी मदत थेट शेतकरी, नागरिकाच्या खात्यात जाते. यामुळे भ्रष्टाचार तेवढ्यापुरता कमी झाला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Read More...

T20 World Cup 2022 साठी टीम इंडियाची घोषणा, या 15 खेळाडूंना मिळाली संधी

ICC T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी 12 सप्टेंबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या मेगा स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली. सोमवारी दुपारी निवड समितीची बैठक झाली, त्यात 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात…
Read More...

राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’

मुंबई : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या राज्य…
Read More...

लम्पी आजारापासून पशुधन वाचविण्यासाठी यंत्रणेने तातडीने पावले उचलावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्याची जपणूक करणे आवश्यक असून सध्या राज्यात लम्पी आजाराने पशुंना ग्रासले आहे. या आजारावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक पाऊले तातडीने उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्य…
Read More...

नोकरीसाठी लाभ मिळावा म्हणून गुणांकन कार्य पद्धती तयार करण्याचे निर्देश

मुंबई : गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. यामध्ये वैद्यकीय सहायक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. कोविड काळात…
Read More...

नवी मुंबईतील डेंटल कॉलेजमधून धक्कादायक प्रकार, दारू पाजली अन्…

पनवेल : नवी मुंबईमधील कामोठे येथील डेंटल कॉलेजमध्ये  (dental college in Navi Mumbai) रॅगिंगचा (raging ) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांला दारू पाजली आणि त्यानंतर पँटमध्ये लघवी करण्याचा आग्रह केला. या प्रकरणी चार विद्यार्थ्यांवर…
Read More...

मंत्रिमंडळ निर्णय: मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे 6 मोठे निर्णय

शिंदे-फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज (12 सप्टेंबर) पार पडली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने 6 मोठे निर्णय घेतले आहेत. आज 12 सप्टेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय  अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण…
Read More...