पाणी पिणे आवश्यक आहे, पण कधी आणि किती प्यावे? जाणून घ्या
देशातील अनेक भागात तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. हवामान खात्याने (IMD) आधीच देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीला सामोरे जाण्यात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. जयपूरचे आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.किरण गुप्ता सांगतात,…
Read More...
Read More...