प्रसिद्ध अभिनेत्रीवर जीवघेणा हल्ला, चेहऱ्यावर पडल्या खोल जखमांच्या खुणा

सध्या सलमान खानचा सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस 17' चर्चेत आहे. शोमध्ये रोज नवनवीन वाद निर्माण होत आहेत. पण नुकतीच समोर आलेली बातमी ऐकून तुम्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल. ही बातमी बिग बॉसच्या एका स्पर्धकाशी संबंधित आहे, जिच्यावर अलीकडेच…
Read More...

चिनी न्यूमोनियामुळे भारत अलर्ट! केंद्र सरकारकडून राज्यांना सूचना

China Pneumonia Outbreak: मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि इन्फ्लूएंझा फ्लूची प्रकरणे चिनी लोकांमध्ये, विशेषत: लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील या प्रकरणावर चिंता व्यक्त केली असून चीनशी संबंधित…
Read More...

IPL 2024: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात सामील, गुजरातची साथ सोडली

हार्दिक पांड्या अखेर मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. अहवालानुसार, मुंबईने हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 साठी आपल्या संघात समाविष्ट केले आहे. हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये सामील होणे हा आयपीएल 2024 पूर्वी मोठा…
Read More...

IND vs AUS: टीम इंडियाचा तडाखा, कांगारूंचे लोटांगण; ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी दारुण पराभव

IND vs AUS: भारतीय क्रिकेट संघाने रविवारी रात्री तिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा 44 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.…
Read More...

जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास गती देण्याकरिता राज्य शासनातर्फे आज व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार…
Read More...

IND vs AUS 2nd T20: ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 237 धावांचे आव्हान, यशस्वी-इशान-ऋतुराज अन् रिंकूची…

IND vs AUS: भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ रविवारी तिरुवनंतपुरम येथे टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात आमनेसामने आहेत. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 235 धावा केल्या.…
Read More...

Mumbai 26/11 Attacks: आजच्याच दिवशी मुंबई शहर हादरले होते, 15 वर्षांपूर्वी काय घडलं होत मुंबईत,…

Mumbai 26/11 Attacks: 26/11 मुंबई हल्ल्याला आज 15 वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सीमेपलीकडून आलेल्या काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, जो हल्ला कोणताही भारतीय विसरू शकत नाही. 26 नोव्हेंबर 2008 हा तो दिवस होता…
Read More...

क्रिकेटर मोहम्मद शमी बनला देवदूत, कार अपघातानंतर अशा प्रकारे वाचवले त्या व्यक्तिचे प्राण; व्हिडिओ…

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीच्या कारसमोर आणखी एका कारला अपघात झाला. नैनितालच्या हिल रोडवर हा अपघात झाला. यानंतर शमीने तत्परता दाखवत पीडितेचा जीव वाचवला. मोहम्मद शमीने या अपघाताची संपूर्ण माहिती त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केली…
Read More...

Video: कोचीतील एका महाविद्यालयात संगीत कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी, चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

केरळमधील कोची येथे एका संगीत कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन विद्यार्थिनींचाही समावेश असून अन्य दोन विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना कळमशेरी…
Read More...