नैसर्गिक इंधनाचा वापर काटकसरीने करणे ही काळाची गरज – अन्न,नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ
मुंबई - कच्च्या तेलाचा कमी होत चाललेला साठा, इंधन खरेदीसाठीचे परावलंबित्व आणि वाढते तापमान या सर्व पार्श्वभूमीवर इंधन बचत ही काळाची गरज बनली असून इंधनाचा वापर काटकसरीने करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक…
Read More...
Read More...