कानपूर कसोटी ड्रॉ, टीम इंडियाकडून ‘या’ भारतीयांनी हिरावून घेतली विजयाची संधी
कानपूर - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामना ड्रॉ करण्यात न्यूझीलंडला यश आले आहे. या सामन्यात किवी संघाने संघाने शेवटच्या दिवशी झुंजार फलंदाजी करत हा सामना अनिर्णित ठेवला. सामना अनिर्णित करण्यासाठी पदार्पण…
Read More...
Read More...