सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय हेमंत सोरेन यांची निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्याशी संबंधित मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी… Read More...
मराठी वर्षातील आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणार एकादशीला ‘आषाढी एकादशी’ किंवा ‘देवशयनी एकादशी’ (Ashadhi Ekadashi 2022) असं म्हणतात. हा दिवस संपूर्ण वारकरी मंडळींसाठी फार मोठा दिवस आहे, कारण या दिवशी पंढरपुरात राज्यातील सर्व दिंड्या… Read More...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ( Shri Vitthal Rukimini Mandir at Pandharpur) आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi Mahapooja 2022) निमित्त परंपरेप्रमाणे शासकीय महापूजा पार पडली.… Read More...
पंढरपूर : आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व… Read More...
भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजचा बायोपिक शाबाश मिथू ऑगस्ट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मिताली राज टीव्ही शो डान्स दिवाने ज्युनियरच्या सेटवर पोहोचली होती. यादरम्यान मिताली राज शोच्या जज नोरा… Read More...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्या टी-20 सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) 20 चेंडूत 31 धावा केल्या. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 3 चौकार लगावले. यासह तो टी-20 मध्ये 300 चौकार मारणारा भारतातील पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.… Read More...
मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी पिण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले… Read More...
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एप्रिलमध्ये विवाहबद्ध झाले. लग्नाच्या 2 महिन्यांनंतर म्हणजेच जूनमध्ये आलियाने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. आलियाच्या प्रेग्नेंसीची बातमी ऐकून कुटुंबीय, मित्र आणि चाहतेही खूप खूश होते. आता अभिनेत्रीच्या बेबी बंपची… Read More...
भारताला या महिन्याच्या अखेरीस वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेतून विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे तर शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. धवनने गेल्या वर्षी… Read More...