प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे फेरीवाल्यांना आधार मिळाला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : कोरोनाकाळात हातावर पोट असणाऱ्या फेरी विक्रेत्यावर मोठा परिणाम झाला होता. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे अशा फेरीवाल्यांना मोठा आधार मिळाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे आशा अनेक लोकांचे संसार वाचले व स्वतःच्या पायावर उभे…
Read More...
Read More...