नितेश राणेंचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, म्हणाले – मराठी माणसाला मुंबईतून..
महापालिकेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत आणि परत सत्ताधारी आदित्यसेनेने मुंबई महाष्ट्रापासून तोडणार व मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार अशा उलट्या बोंबा मारणं सुरू केले आहे. परंतु वास्तविक यांच्या जवळच्याच असलेल्या टक्केवारी मिळवून देणाऱ्या…
Read More...
Read More...