नौका दुर्घटनेतील बेपत्ता विष्णू राऊळ यांच्या कुटूंबियांची वैभव नाईक यांनी केली विचारपूस
मालवण : मालवण-देवबाग समुद्र किनारी झालेल्या नौकेच्या दुर्घटनेत देवबाग येथील विष्णू बळीराम राऊळ (वय ५५) हे मच्छीमार बेपत्ता झाले आहेत. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राऊळ यांच्या घरी भेट देत विचारपूस करत कुटूंबियांना धीर दिला.यावेळी…
Read More...
Read More...