रोमहर्षक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सनी केला पराभव, सूर्या-विराटची चमकदार खेळी
IND vs AUS 3rd T20: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 ने जिंकली.…
Read More...
Read More...